भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या हेरगिरी करणार्‍या युद्धनौकेला हिरवा कंदिल !

चीन या नौकेद्वारे भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवण्याची शक्यता !

भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !

स्वतःच्या हेरगिरी जहाजाचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला गेल्याने चीनचा तीळपापड !

जहाजाच्या दौर्‍याला भारताचा विरोध कायम

भारत मलेशियाला १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार !

गेल्या वर्षी भारत सरकारने ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी विमान निर्मिती करणार्‍या आस्थापनास ८३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीसाठी ६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण वर्ष २०२३ पासून चालू होणार आहे.

भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता असली, तरी तसे नियोजन नाही ! – इराण

अमेरिकन अधिकार्‍यांनुसार इराणने परमाणु कार्यक्रमात वृद्धी करणे चालू ठेवले, तर एका वर्षाच्या आत त्याच्याकडे परमाणू बाँब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असेल.

‘घातक’ मानवरहित लढाऊ विमान : भारताचे आत्मनिर्भरतेकडे एक महत्त्वाचे पाऊल

येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे.

खलिस्तानी आतंकवादी नेता भिंद्रनवाले याला काँग्रेसकडून होते राजकीय आणि आर्थिक संरक्षण !

यातून काँग्रेसचे आणखी एक राष्ट्रघातकी कृत्य उघड झाले आहे ! केवळ खलिस्तानी आतंकवादच नव्हे, तर जिहादी आतंकवाद वाढण्यासाठीही काँग्रेसचेच मुसलमानांचे लांगूलचालनच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

अमेरिकेने निर्बंधांमध्ये सूट दिल्याने रशियाकडून ‘एस-४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा !

अमेरिकेने भारताला रशियाकडून ‘एस्-४००’ ही  क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी निर्बंधांमधून सूट दिली आहे.चीनच्या आक्रमतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !