जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयाला लागेल्या भीषण आगीत ८ जण मृत्यूमुखी

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५ रुग्ण आणि रुग्णालयाचे ३ कर्मचारी यांचा समावेश आहे, तर १२ हून अधिक जण यामध्ये घायाळ झाले आहेत.

ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे निधन

ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

‘ओव्हरटेक’ करतांना एस्.टी. बस नर्मदा नदीत कोसळली !

या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता.

सनातनच्या साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांना पितृशोक

सनातनचे साधक श्री. संजय जोशी यांचे ते सासरे, तर संत पू. सौरभ जोशी यांचे ते आजोबा होत. सनातन परिवार दोन्ही जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

निधन वार्ता

हिंदु जनजागृती समितीचे क्रियाशील कार्यकर्ते श्री. नरेश कोपेकर यांच्या मातोश्री श्रीमती आशा कोपेकर (वय ७६ वर्षे) यांचे १९ जुलै या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

निधन वार्ता

येथील सनातनच्या साधिका सुनंदा व्हावळ यांचे पती सुरेश व्हावळ (वय ७४ वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार व्हावळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

मेळघाटातील (जिल्हा अमरावती) पाचडोंगरीत दूषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू; ७४ जणांवर उपचार चालू !

चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

निधन वार्ता

साधिका सौ. सुमेधा सुधीर जोशी यांच्या आई आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक अन् अर्पणदात्या श्रीमती शैलजा देऊस्कर यांचे २९ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.