बावळाट येथे १८ गोवंशियांची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली !
गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !
गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !
उद्दाम धर्मांध ! गोरक्षकांवर आक्रमण करणार्या धर्मांध गोतस्करांची आता पोलिसांवर आक्रमण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे !
पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका केली. गोरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती दिली होती.
गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्या ठिकाणी चालू करण्यात येते.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता लक्षात येते.
गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोतस्करांना त्याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्यात कधी निर्माण करणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
धर्मांध तस्करांना जामीन नाकारला गेल्याचे निकालपत्र दुर्मिळ असते. त्यामुळे कठोर कायदे करून धर्मांध गोतस्करांवर अंकुश घातला पाहिजे, तरच त्यांच्यावर थोडा तरी वचक बसेल. या सर्व गोष्टी हिंदु राष्ट्र अनिवार्य करतात.
पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
कोंढवा येथील पुणे ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’चेे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी १० जुलै या दिवशी बोर्ड कार्यालयात आंदोलन केले.