कर्नाटकमधील गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंदवल्‍या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकांना जामीन संमत

‘कर्नाटकमध्‍ये गोतस्‍करी करणार्‍या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्‍या केल्‍याचा  आरोप गोरक्षकावर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्‍या) झाल्‍याची ओरड केली.

गोरक्षण : काळाची आवश्यकता !

गोरक्षकांच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !

श्रीक्षेत्र माहूर येथे गोवंशियांच्या वाहतुकीची चौकशी करणारी हिंदु व्यक्ती धर्मांधांच्या मारहाणीत गंभीर घायाळ !

उद्दाम धर्मांध बिनधास्तपणे कायदा हातात घेतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय उरलेले नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! आता सरकारनेच गुंड धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली पाहिजे !

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे डिचोली (गोवा) येथे २५ गोवंशियांना जीवदान

गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?

सांगली जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम’ची काटेकोर कार्यवाही व्हावी ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले.

नांदेड येथील गोरक्षकांवर झालेल्‍या आक्रमणाची एस्.आय.टी.च्‍या माध्‍यमातून कारवाई करा !

गोरक्षकांवरील आक्रमणाच्‍या चौकशीविषयी गोरक्षकांनाच सांगावे का लागते ? पोलीस स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ?

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

भरारी पथकांची स्‍थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्‍याच्‍या, आक्रमणांच्‍या वाढत्‍या तक्रारींची तात्‍काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्‍यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर उसगाव (गोवा) येथील पशूवधगृहाच्या परिसरात ५ दिवसांचा जमावबंदी आदेश लागू

‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?

गोवा : रुमडामळ येथे अनधिकृत गोमांसविक्री दुकान चालू करण्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा तणाव

अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्‍याला  वेळीच रोखणार्‍या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !

काँग्रेसच्‍या राज्‍यात गोरक्षकांची स्‍थिती जाणा !

‘कायदा हातात घेणार्‍या गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका’, असा आदेश काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक पोलिसांना दिला.