सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी होणार
जिल्हाधिकार्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन
जिल्हाधिकार्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.
जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.
असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !
भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !
समाजामध्ये असणार्या सश्रद्ध व्यक्तींनी केवळ मंदिरांमध्ये अर्पण करून न थांबता अर्पण केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘
दौर्याची सर्वच रक्कम मंत्री किंवा नगरसेवक त्यांच्याकडून वसूल करायला हवी !
त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.
परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?
कोळसा ब्लॉक वाटपात १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप