सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी होणार

सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी होणार

जिल्हाधिकार्‍यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन  

शैक्षणिक शुल्काचा अपहार केल्यामुळे वडूज (जिल्हा सातारा) येथील शिक्षकावर गुन्हा नोंद !

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.

खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !

पैठण (संभाजीनगर) येथे लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख सर्व्हेअरसह दोघांना अटक !

पैठण (संभाजीनगर) येथे लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख सर्व्हेअरसह दोघांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

‘भगवंत आहे’, हा भाव हवा !

‘भगवंत आहे’, हा भाव हवा !

समाजामध्ये असणार्‍या सश्रद्ध व्यक्तींनी केवळ मंदिरांमध्ये अर्पण करून न थांबता अर्पण केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘

कथित अभ्यासदौर्‍यांचा हिशोब सादर न केलेल्या मडगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पालिका संचालकांकडून नोटीस !

कथित अभ्यासदौर्‍यांचा हिशोब सादर न केलेल्या मडगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पालिका संचालकांकडून नोटीस !

दौर्‍याची सर्वच रक्कम मंत्री किंवा नगरसेवक त्यांच्याकडून वसूल करायला हवी !

भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.

आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?

‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीचा प्रश्न पुन्हा पुढे ढकलल्याने विधानसभेत विरोधकांकडून गदारोळ

‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीचा प्रश्न पुन्हा पुढे ढकलल्याने विधानसभेत विरोधकांकडून गदारोळ

कोळसा ब्लॉक वाटपात १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप