
‘परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक गणेश चव्हाण यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २४.७.२०२१ या दिवशी अटक केली. (परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ? – संपादक)’
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !