मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकल मुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक ! – लोकल प्रवासी संघटनांचे मत

३ राजकीय पक्षांच्या जात्यात सामान्य प्रवासी भरडला जात असून सुस्पष्ट निर्णय घेतला जात नाही. गेले १० मास सर्वसामान्यांना प्रवास यातना सहन कराव्या लागत आहेत. मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकलमुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे, असे लोकल प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.

मुंबई येथील सनातनचे साधक वैद्य उदय धुरी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे आलेल्या अनुभूती

मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्‍वस्त केले.

पर्यटनवृद्धीसाठी केलेल्या ‘इव्हेंट’च्या आयोजनात गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विरोधकांनी शासनाला धारेवर धरले

राज्य पर्यटन खात्याने देशविदेशात पर्यटनवृद्धीसाठी ‘इव्हेंट’चे आयोजन केले. या आयोजनात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विरोधकांनी धारेवर धरले.

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ‘दळणवळण बंदी’ कायम रहाणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाकडून झोनमधील ‘दळणवळण बंदी’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस देतांना कोरोना योद्धा असलेल्या पालिका कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले नाही ! – माजी आरोग्य सभापती परिमल नाईक

हा प्रकार योग्य नाही. कोरोना काळात पालिका सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक, यांनी ज्या पद्धतीने कामे केली, त्यामुळे आपण शहरात मोठया प्रमाणात कोरोनावर मात करू शकलो.

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वेसेवा चालू होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शासनाच्या नियमानुसार मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.

सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

गायत्री मंत्राचा जप केल्यावर श्‍वास घेण्यासंबंधी होणारा त्रास पूर्णतः दूर होणे

‘कोरोना’च्या काळात आत्मबळ वाढण्यासाठी म्हणून प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा गायत्री मंत्राचा जप चालू केला. तेव्हा माझा हा त्रास ९० टक्के दूर झाला.

श्रीक्षेत्र मांढरदेव येथील श्री काळेश्‍वरीदेवीची महापूजा विश्‍वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न

देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर्.डी. सावंत यांच्या हस्ते महापुजा पार पडली.