सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

गायत्री मंत्राचा जप केल्यावर श्‍वास घेण्यासंबंधी होणारा त्रास पूर्णतः दूर होणे

‘कोरोना’च्या काळात आत्मबळ वाढण्यासाठी म्हणून प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा गायत्री मंत्राचा जप चालू केला. तेव्हा माझा हा त्रास ९० टक्के दूर झाला.

श्रीक्षेत्र मांढरदेव येथील श्री काळेश्‍वरीदेवीची महापूजा विश्‍वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न

देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर्.डी. सावंत यांच्या हस्ते महापुजा पार पडली.

कोरोना लस आणल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस निर्माती आस्थापने यांचे सभागृहाकडून अभिनंदन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते.

ऊर्जामंत्री आणि राज्य सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मनसेची मागणी

वाढीव वीजदेयकांविषयीच्या भूमिकेत पालट करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकार यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद करा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून चालू ! – संजीव मित्तल

आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे.

(म्हणे) ‘शीत युद्ध झाल्यास संपूर्ण जगाची हानी होईल !’ – शी जिनपिंग यांची चेतावणी

युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्‍या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी आणि मग जगाला उपदेश करावा !

देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.