चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन
‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही चूक होत आहे कि चीन अधिक प्रभावी ठरत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !
एरव्ही भारतावर ‘मुसलमानद्वेषा’चा आरोप करणारी पाकिस्तान आणि तुर्किये देशांची सरकारे चीनच्या मुसलमानविरोधी धोरणाविषयी एक शब्दही काढत नाहीत. पाकिस्तानचा मुसलमान प्रेमाविषयीचा हा दुटप्पीपणा जाणा !
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्या दोन्ही देशांचे सैनिक काही भागांतून माघारी फिरले आहेत आणि काही सूत्रांवर चर्चाही चालू आहे.
युक्रेन युद्धासाठी उत्तरदायी ठरवण्यात आल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (‘आय.सी.सी.’ने) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.
सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले हे विश्लेषण . . .
अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.
तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे.
चीनमध्ये शून्य कोविड धोरणाचे प्रणेते ली किंअंग हेच आहेत. ही योजना अयशस्वी झाली, तरीही केवळ शी जिनपिंग यांच्या विश्वासातील असल्याने त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले आहे.