चीनकडून भारताच्या विरोधात जलयुद्धाची सिद्धता !
चीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
चीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
स्वातंत्र्यपासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याचाच हा परिणाम आहे !
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांचा आरोप !
पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
टीका झाल्यावर खाते ‘हॅक’ झाल्याचा पाकचा दावा !
सैन्यदलप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.
चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये सध्या अंत्यविधी व्यवस्थापन करणार्या आस्थापनांचे शेअर्सचे भाव वधारले आहेत. यावरून चीनमध्ये कोरोना महामारीच्या लाटेचे गांभीर्य लक्षात येते.
भारताची अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा निश्चितच सक्षम बनली आहे. इंग्लंडला मागे टाकून ५ व्या स्थानावर भरारी घेणारा भारत येत्या काळात जपान आणि जर्मनीला मागे टाकत नवी भरारी घेऊ शकतो. ही परिस्थिती भारताला सातत्याने न्यून लेखणार्या चीनला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना महामारीचे निमित्त करून लागू केलेले निर्बंध अंतिमतः जनतेच्याच जिवावर उठणारे असल्याने लाखो चिनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून त्यांना कडाडून विरोध केला.
चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.