हिमाचल प्रदेशमध्ये शिवलिंगाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट करणाऱ्या दोघा मुसलमानांना अटक

हिमाचल प्रदेशमध्ये शिवलिंगाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट करणाऱ्या दोघा मुसलमानांना अटक

राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे पोलीस ठाण्यावर तलवारींसह आक्रमण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? शिवलिंगाचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

नीमच (मध्यप्रदेश) येथे दर्ग्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने मुसलमानांकडून दगडफेक

नीमच (मध्यप्रदेश) येथे दर्ग्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने मुसलमानांकडून दगडफेक

‘मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना एका विशिष्ट समाजाचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

शोभायात्रांवरील आक्रमणात ‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) केले जाते जिहाद्यांचे रक्षण !

शोभायात्रांवरील आक्रमणात ‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) केले जाते जिहाद्यांचे रक्षण !

हिंदूंवर आक्रमणाच्या वेळी शांत असणारे धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांवरील कारवाईच्या वेळी जागे होणे

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनाची हिंदूंना धमकी
वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला आग : आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला आग : आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु समाजाने प्रतिकार केल्याविना सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु समाजाने प्रतिकार केल्याविना सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.