‘साधकांनो, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना तेथील ग्रहण केलेले चैतन्य घरी गेल्यावर टिकवून ठेवणे, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे होय !
साधकांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य ते घरी गेल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य काही काळानंतर अल्प होते आणि साधक पुन्हा मूळ स्थितीत येतो.