सीमेवर भारत आणि पाक यांच्या सैन्याधिकार्‍यांची बैठक पार पडली

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्ध यंत्रणा केली अद्ययावत !

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या चीनला त्याच्या समजेल अशा भाषेत भारताने धडा शिकवणे आवश्यक !

सैन्य कारवाईमध्ये खटाव (जिल्हा सातारा) येथील सैनिक हुतात्मा !

३ वर्षांपूर्वी सूरज हे सैन्यात भरती झाले होते. त्यांचे पहिलेच स्थानांतर लेह-लडाख येथे झाले होते. तेथेच कर्तव्य बजावत असतांना सैन्याच्या ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

मुसलमान तरुणांनी अग्नीवीर व्हावे ! – मुसलमान संस्थेचे आवाहन

अशा प्रकारे सैन्यात भरती झालेले भारताच्या बाजूने किती लढतील आणि शत्रू देशाच्या बाजूने किती लढतील किंवा निवृत्तीनंतर हिंसाचारात सहभागी झाले, तर त्याला कोण रोखणार ?, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींच्या मनात उपस्थित होत असेल, तर . . . ?

अग्नीपथ योजनेतून सिद्ध होणाऱ्या अग्नीविरांमुळे समाजाला पर्यायाने देशाला लाभ होईल !

सैन्यामध्ये विविध आघाड्यांवर कार्य केले जाते. त्यामुळे सैनिकांची गुणवत्ता वाढून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास पुष्कळ चांगल्या प्रकारे होतो. तसेच कुठल्याही नोकरीसाठी आवश्यक लागणारी कौशल्ये सैन्यामध्ये निर्माण होत असतात.

नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

‘अग्नीपथ’ योजनेसाठी पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे.

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.

सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अग्नीपथ योजना’ चालू करण्यात आली आहे. या योजनेला काही राज्यांमधून विरोध दर्शवला जात आहे.