मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
सैन्य छावणीत जयकांत कुमार आणि प्रद्युम्न कुमार हे पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचे समोर आले. दोघांनी सैन्याची नोकरी मिळण्याच्या परीक्षेमध्येही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे बोलले जात आहे.
काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत.
चीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !