जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ भारतीय सैनिकांना वीरमरण !

एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

ठाणे येथील महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्‍या नावाखाली विद्यार्थ्‍यांना काठीने मारहाण !

या वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांची इतकी दहशत आहे, की कनिष्‍ठ विद्यार्थी त्‍यांना घाबरून करियर उद़्‍ध्‍वस्‍त होईल या भीतीने तक्रार करण्‍यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.

चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात चिनी सैन्यामध्ये विद्रोहाचे संकेत !

एका सैन्याधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू, तर एक वरिष्ठ अधिकारी आणि परराष्ट्रमंत्री गायब झाल्याचा खळबळजनक घटनाक्रम !

चीनने कंबोडियामध्ये उभारलेला नौदलाचा तळ भारतासाठी धोकादायक !

या सैन्यतळापासून बंगाल खाडीतील भारतीय सैन्यतळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर

काश्मीरमध्ये जावेद वाणी या भारतीय सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण !

जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.  

चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.

गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले.

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !