‘ट्विटर’ची खळखळ!

‘ट्विटर’ची खळखळ!

मनमानी कारभार करणार्‍या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !

जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

या हिंदूंना नाहक अटक करण्यात आली असेल , तर अशा पोलिसांवर कठोर कारवाई हवी !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या असंख्य हत्या झाल्या आहेत. तेथे जिहादी आणि नक्षलवादी यांच्यापासून हिंदुत्वनिष्ठांना धोका आहे. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील आक्रमण हे हीच गोेष्ट अधोरेखित करते !

नांदेड येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

रत्नागिरी येथे १५ एप्रिल या दिवशी ‘हिंदु गर्जना मोर्चा’

रत्नागिरी येथे १५ एप्रिल या दिवशी ‘हिंदु गर्जना मोर्चा’

आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

अशी पोस्ट एखाद्या हिंदूने चुकून अली यांच्या समाजाविषयी केली असती, तर आतापर्यंत त्याचे काय परिणाम झाले असते, हे वेगळे सांगायला नको !

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

मंदिराच्या पर्यवेक्षक म्हणून एकही हिंदु व्यक्ती उपलब्ध होऊ नये, याविषयी हिंदूंनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे !

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !

भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

अशांच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी घालून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच ते वठणीवर येतील !

(म्हणे) ‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !’-फारूक अब्दुल्ला

(म्हणे) ‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही !’-फारूक अब्दुल्ला

हिंदूंना अत्याचार करणार्‍या मोगलांविषयी मुसलमान प्रेम व्यक्त करतात आणि तरीही ‘हिंदूंनी मुसलमानांशी सर्वधर्मसमभावाने वागावे’, अशी अपेक्षा करतात, हे संतापजनक !