अयोध्येत ९५ वर्षीय महंतांना मृत ठरवून भूमाफियांनी त्यांची कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावली !
अशा भूमाफियांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक !
अशा भूमाफियांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक !
एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सेलिना अख्तर यांनी ‘रमझान हा शब्द मला रामाची आठवण करून देतो’, असे म्हटल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.
पंजाबमध्ये फुटीरतावाद कोणत्या स्तरापर्यंत पोचला आहे, हे यावरून लक्षात येते. केंद्र सरकारने वेळीच अशा सर्व फुटीरतावादी तत्त्वांवर कठोर कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे !
हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी केलेले आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते यात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर अल्पसंख्यांकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी हिंदूंनाच मागणी का करावी लागते ? हे सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !
सध्याची स्थिती पहाता तरुण पिढी समोर अभिनेते हे आदर्श आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही विचार करायला हवा की, अभिनेते त्यांचे जे रूप समाजासमोर दाखवतात, ते खरे कि प्रसिद्धीसाठी आहे ?
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे श्रीराम चॅनल तेलंगाणा हे यू ट्यूब चॅनल धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे सांगत त्यावर यू ट्यूबकडून बंदी आणण्यात आली आहे.
हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचे इस्लामीकरण करण्याचे हे षड्यंत्र कधी उधळले जाणार ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?
फेरीमध्ये १ सहस्र दुचाकीधारक सहभागी झाले होते. ते ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा देत असतांना मशिदीजवळ २०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत शिवीगाळ केली.