अवेळी पडणारा पाऊस आणि तापमानात होणारी वाढ यांमुळे पिके, पशू, तसेच अन्य यांवर होणारा संभाव्य परिणाम अन् त्यावर करावयाची उपाययोजना !
या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. यामुळे शेतकऱ्यांची वा फळे आणि इतर पिकांची लागवड करणाऱ्यांची आर्थिक हानीही होत असते.