३३ टक्क्यांहून अधिक पीकहानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई !

३३ टक्क्यांहून अधिक पीकहानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई !

बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागांतील १ लाख ६३ सहस्र ८८९ हेक्टर क्षेत्र गोगलगायींनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अत्यल्प व्ययात (खर्चात), तसेच सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

अत्यल्प व्ययात (खर्चात), तसेच सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

येणार्‍या भीषण आपत्काळात सर्वांनाच न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी सनातनने ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे. या विषयावरील अनेक लेख, छायाचित्रे, व्हिडिओ सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत….

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची हानीभरपाई शासन निकषानुसार देणार ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची हानीभरपाई शासन निकषानुसार देणार ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

२२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. त्या वेळी ते बोलत होते.

गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

आजच्या लेखात गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ? याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहोत.

मसाला पिकांची (काळी मिरी आणि जायफळ यांची) लागवड कशी करावी ?

मसाला पिकांची (काळी मिरी आणि जायफळ यांची) लागवड कशी करावी ?

२९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची सूत्रे पाहिली. आजच्या लेखाद्वारे काळी मिरी आणि जायफळ यांची लागवड करण्यातील विविध टप्पे समजून घेऊया.

वणी (यवतमाळ) येथे अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांवर दागिने गहाण ठेवण्याची वेळ !

वणी (यवतमाळ) येथे अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांवर दागिने गहाण ठेवण्याची वेळ !

शेतकर्‍यांवर वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे, असे काही शेतकर्‍यांनी सांगितले.

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर गुन्हे नोंद करा ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर गुन्हे नोंद करा ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

असे जिल्हाधिकार्‍यांना का सांगावे लागते ?
स्वार्थासाठी खतांचा साठा करून शेतकर्‍यांची पिळवणूक करणारे व्यापारी समाजद्रोहीच !

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या !

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या !

यंदा १०४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता, त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपासाठी जोरदार सिद्धता केली होती.

अधिकोषांनी (बँकांनी) खरीप हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

अधिकोषांनी (बँकांनी) खरीप हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्ज काढण्यात काही अडचणी येत असतील, तर त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घ्यावी. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी योग्य मार्गदर्शन करावे.

ऑनलाईन अर्जांतील त्रुटीमुळे नगर जिल्ह्यातील आदिवासींचा ४ कोटींचा निधी परत गेला !

ऑनलाईन अर्जांतील त्रुटीमुळे नगर जिल्ह्यातील आदिवासींचा ४ कोटींचा निधी परत गेला !

शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.