सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सनातनच्या काही संतांविषयी त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली.

‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पुणे येथील कु. चिन्मय मुजुमले (वय १५ वर्षे) याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

कु. चिन्मयच्या मनात येणारे नकारात्मक विचार रामनाथी आश्रमात पोचताच नष्ट होऊन त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे वाटणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् त्याला मिळालेला आनंद !

माझी चूक नसतांनाही ती मला स्वीकारता आली; म्हणून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. माझी अंतर्मुखता वाढली अन् सहसाधकाच्या प्रती प्रेमभाव जागृत झाला.

अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरूपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्ताला ‘तुमच्या मृत मुलाचा लिंगदेह सुखरूप आहे’, असे सांगणे

‘तुमच्या मुलाचा लिंगदेह सूक्ष्म जगतात चंद्रलोकाज‍वळच्या एका लोकात सुखरूप आहे.’ योगतज्ञ दादाजींनी असे सांगितल्यावर कानविंदे कुटुंबियांचे दुःख हलके झाले.

मनुष्यजन्मातील चार ऋणांतून एकाच जन्मात मुक्त करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरुदेव अजूनही अविरतपणे ऋषींनी लिहिलेले ज्ञान सोप्या भाषेत वेगवेगळे ग्रंथ लिहून ते समाजापर्यंत पोचवण्याची निष्काम सेवा करत आहेत.