‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, या मानसिक आजारामुळे साधिकेला होणारे विविध त्रास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे न्‍यून होणे

माझ्या मनात भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका शिबिरात साधिकांना आलेल्या अनुभूती

१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

भीषण आपत्काळात टिकून रहाण्यासाठी प्रत्येकाने नामजप करणे आवश्यक !

एकदा एका साधकाची बहीण गाडीवरून पडली; म्हणून त्याचे आश्रमात सेवेसाठी येण्याचे रहित झाले होते. या प्रसंगाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेले सूत्र पुढे देत आहे. 

साधकांनो, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण देणे, ही समष्टी साधना आहे’, हे लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !

‘सध्या अनेक साधकांकडून रामनाथी, गोवा येथील संकलन विभागाकडे विविध प्रकारचे लिखाण येते. पूर्वी साधकांनी दिलेले बहुतांश सर्व लिखाण प्रसिद्ध केले जात होते.

साधनेत सर्वस्वाचा त्याग टप्प्याटप्प्याने करावा !

‘साधनेत आरंभीच सर्वस्वाचा, म्हणजेच तन, मन आणि धन यांचा १०० टक्के त्याग करता येत नाही. यासाठी त्यांपैकी एकेकाचा थोडा थोडा त्याग करावा, उदा. सेवा आणि नामजप यांचा कालावधी दर महिन्याला थोडा थोडा वाढवणे..

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा ६३ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेस समस्यांची जननी असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला आहे. जेव्हा इंडिया आघाडीवाले षड्यंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. त्या वेळीही त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचा (परिवाराचा) विकास केला.