‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यायला हवा ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वाेच्च न्यायालय

खरेतर ‘द केरल स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तूस्थिती पुष्कळ भयानक आहे. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे.     

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

‘हिंदुफोबिया’ची (हिंदुद्वेषाची) भयावह स्थिती !

जगात विविध ठिकाणांहून कानावर येणार्‍या ‘हिंदुफोबिया’ म्हणजेच हिंदुद्वेष आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना, ही गंभीर अन् चिंतेची गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये हिंदु व्यक्ती, प्रतीके, मंदिरे इत्यादींवर होणारी आक्रमणे, ही नित्याचीच झाली आहेत.

पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ८,४०६ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.०५.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील ३,२४३ वाचकांचे मार्च मासापर्यंतचे, तर ५,१६३ वाचकांचे मार्च, एप्रिल आणि मे मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण ८,४०६ वाचकांचे एप्रिल पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत : क्रांतीसूर्य सावरकर विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ मे ला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संतांची सुवचने

सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असल्यामुळे सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न करावेत !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नंदा खंडागळे यांना ‘स्वतःचा सूक्ष्म अहं वाढल्यामुळे साधनेची हानी झाली’, हे लक्षात आल्यावर त्यांनी गुरुमाऊलीच्या चरणी केलेली क्षमायाचना !   

१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर साधना, भाव, भक्ती आणि ईश्वरप्राप्ती या गोष्टी समजणे ‘देवा (प.पू. गुरुमाऊली, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला, त्या वेळी मी अज्ञानी, अडाणी आणि अबोल होते. तेव्हा मला केवळ देवाविषयी ‘चांगले केले, तर पुण्य मिळते आणि वाईट केले, तर पाप लागते’, एवढेच ठाऊक होते. देवा, तू … Read more

पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. सत्यनारायण तिवारीकाका यांनी वर्ष २०१९ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यानंतर वर्ष २०२२ जुलैच्या मासापर्यंत त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्केच होती.

साधिकेने स्वतःच्या देहरूपी रथामध्ये साजरा केलेला रथोत्सवाचा भावसोहळा !

अत्यंत कृपाळू अशी गुरुमाऊली या अज्ञानी जिवासाठी या देहातच अवतरली आणि तिने मला अत्यंत दिव्य अशा रथोत्सवाची अनुभूती दिली.