मंगलमय रथोत्सवाच्या वेळी कु. मानसी अग्निहोत्री यांना आलेल्या अनुभूती

‘रथोत्सवाच्या दिवशी वातावरण पुष्कळ प्रसन्न आणि आनंदी होते. ‘ते वातावरण अन्य दिवसांच्या वातावरणापेक्षा वेगळे आहे’, असे मला वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मंगलमय रथोत्सवाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांचे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळते ! – जिल्हा परिषद, कोल्हापूर

पंचगंगेचे प्रदूषण अल्प करण्याविषयीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. यात ८९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल प्रदूषण मंडळाकडून मुख्य सचिवांना पाठवण्यात येणार असून मुख्य सचिव हा अहवाल हरित लवादाला सादर करणार आहेत.