प्रखर देशप्रेमी आणि स्‍वाभिमानी महाराणा प्रताप !

‘बादशहा अकबराच्‍या समवेतच्‍या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्‍याने त्‍यांना सैनिकांसह अरण्‍यात जावे लागले. जवळ धनधान्‍य नाही. सुगावा लागल्‍यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्‍यांच्‍यातील स्‍वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.

रामराज्‍य आणि कृष्‍णराज्‍य यांप्रमाणे राजा भोज राज्‍य करत असणे अन् प्रजा विवेकी व्‍हावी; म्‍हणून प्रयत्नरत असणे

‘राजा भोज आध्‍यात्मिक व्‍यक्‍ती होती. त्‍याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्‍यूनंतर नव्‍हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्‍यात्‍मातील तत्त्वांचा आनंद लुटावा…..

हिंदु साम्राज्‍याचा पाया रचणारे सम्राट हरिहर आणि बुक्‍कराय !

शंकराचार्य विद्यारण्‍यस्‍वामी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्‍या साम्राज्‍याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्‍कराय यांनी विजयनगरच्‍या वैभवशाली हिंदु साम्राज्‍याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६)

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांच्‍याकडून जनतेविषयी प्रेमभाव आणि स्‍वाभिमान असणारे शासन शिका ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

स्‍वाभिमान असणारे शासन कसे असावे ? याचा आदर्श त्‍यांच्‍याकडून घ्‍यावा.

आपण सर्व हिदु राजांनी एकत्र येऊन दिल्लीपती बादशाहच्‍या विरुद्ध लढा दिला पाहिजे !

छत्रपती संभाजीराजांचे मिर्झा राजे जयसिंह याच्‍या मुलाला लिहिलेल्‍या पत्रातील उद़्‍गार !

वयाच्‍या ८० वर्षापर्यंत लढणारा योद्धा : छत्रसाल राजा

छत्रसाल राजाने चित्रकूटसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्‍थानेसुद्धा मुसलमानांच्‍या तावडीतून सोडवली. त्‍याने हिंदूंची संस्‍कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केलेे. आयुष्‍यातील शेवटची लढाईसुद्धा हाती तलवार घेऊन वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षी लढणारा असा हा हिंदु वीर वर्ष १६९४ मध्‍ये स्‍वर्गवासी झाला.

स्‍वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवा !

संत आणि राष्‍ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्‍यास जीवन चारित्र्यसंपन्‍न आणि कल्‍याणमय बनेल !

भारताच्‍या इतिहासातील गौरवशाली हिंदु राजांची राणी चेन्‍नम्‍मा !

राणी चेन्‍नम्‍मा कर्नाटकातील केळदी संस्‍थानची राणी चेन्‍नम्‍मा हिने छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्‍यांच्‍या रक्षणासाठी म्हणून मोगल सेनेशी युद्ध करण्याची सिद्धता दाखवली होती. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या खोलीत येणारा प्रकाश पडणार्‍या भिंतीवर सप्तरंग दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘विश्‍वगुरु’ आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्‍वातील समस्त दैवी शक्ती आणि सप्तदेवतांची तत्त्वे आवश्यकतेनुसार प्रकट होऊन इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होतात.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍यासारख्‍या अत्‍युच्‍च पातळीच्‍या संतांचा लाभलेला सहवास !

आज वसंतपंचमी (२६.१.२०२३) या दिवशी प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्‍या निमित्ताने…