प्रखर देशप्रेमी आणि स्वाभिमानी महाराणा प्रताप !
‘बादशहा अकबराच्या समवेतच्या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्याने त्यांना सैनिकांसह अरण्यात जावे लागले. जवळ धनधान्य नाही. सुगावा लागल्यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्यांच्यातील स्वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.