
छत्रसाल राजाने चित्रकूटसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्थानेसुद्धा मुसलमानांच्या तावडीतून सोडवली. त्याने हिंदूंची संस्कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केलेे. आयुष्यातील शेवटची लढाईसुद्धा हाती तलवार घेऊन वयाच्या ऐंशीव्या वर्षी लढणारा असा हा हिंदु वीर वर्ष १६९४ मध्ये स्वर्गवासी झाला.
– एक राष्ट्रप्रेमी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?