
छत्रसाल राजाने चित्रकूटसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्थानेसुद्धा मुसलमानांच्या तावडीतून सोडवली. त्याने हिंदूंची संस्कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केलेे. आयुष्यातील शेवटची लढाईसुद्धा हाती तलवार घेऊन वयाच्या ऐंशीव्या वर्षी लढणारा असा हा हिंदु वीर वर्ष १६९४ मध्ये स्वर्गवासी झाला.
– एक राष्ट्रप्रेमी
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !