शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय यांनी विजयनगरच्या वैभवशाली हिंदु साम्राज्याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६)

हरिहर आणि बुक्कराय यांच्या सुसज्ज सेनेने दक्षिण भारतात धुमाकूळ घालणार्या मोगल आक्रमकांना निस्तेज केले. हरिहर यांच्या निधनानंतर सम्राट बुक्कराय यांनी मदुरेच्या सुलतानाशी केलेल्या घनघोर लढाईत सुलतान मारला गेला आणि दक्षिण भारत बुक्करायांच्या अधिपत्याखाली आला. सम्राट बुक्कराय यांनी वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी देशभरातील विद्वानांना एकत्र करून वेदग्रंथांवर नवी भाष्ये लिहून घेतली आणि हिंदु धर्मात बळावलेल्या दुष्प्रवृत्तींना आळा घातला. (१४.८.२००७)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?