
‘राजा भोज आध्यात्मिक व्यक्ती होती. त्याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्यूनंतर नव्हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्यात्मातील तत्त्वांचा आनंद लुटावा. महाकवी कालीदासही त्यांच्या राजसभेतील (दरबारातील) कवी होते. तेथे असे प्रश्न विचारले जात की, ज्यामुळे प्रजेचा विवेक वाढेल. श्रीमंत लोक वाटून खात असत. गरीब लोक श्रीमंतांना पाहून ईर्ष्या करत नसत. ते ज्ञानातच तृप्त रहात असत. त्यांचे राज्य अध्यात्मातील तत्त्वांवर आधारित राज्य होते. जसे रामराज्य, कृष्णराज्य… अगदी तसेच त्यांच्या पदचिन्हांवर चालणारा भोज राजा होता.’
(संदर्भ : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०१३)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !