
‘राजा भोज आध्यात्मिक व्यक्ती होती. त्याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्यूनंतर नव्हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्यात्मातील तत्त्वांचा आनंद लुटावा. महाकवी कालीदासही त्यांच्या राजसभेतील (दरबारातील) कवी होते. तेथे असे प्रश्न विचारले जात की, ज्यामुळे प्रजेचा विवेक वाढेल. श्रीमंत लोक वाटून खात असत. गरीब लोक श्रीमंतांना पाहून ईर्ष्या करत नसत. ते ज्ञानातच तृप्त रहात असत. त्यांचे राज्य अध्यात्मातील तत्त्वांवर आधारित राज्य होते. जसे रामराज्य, कृष्णराज्य… अगदी तसेच त्यांच्या पदचिन्हांवर चालणारा भोज राजा होता.’
(संदर्भ : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०१३)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?