पुणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने दात्यांना रक्तदान करण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन

सध्या शहरामध्ये डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक ‘प्लेटलेट’ आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी वाढली आहे; परंतु शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे.

यवतमाळ बसस्थानकात सांडपाणी आणि घाणीचे साम्राज्य यांमुळे दुर्गंधी !

प्रवाशांची हेळसांड करणार्‍या अशा कर्तव्यशून्य अधिकार्‍यांना प्रवशांनीच आता जाब विचारला पाहिजे !

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन

भजनांचा सुगम अर्थबोध करून देऊन भजनानंदी डुंबवणारा ग्रंथ !

‘लव्ह जिहाद’चा धोका जाणा !

करीमनगर (तेलंगाणा) येथे विहिंपच्या विरोधानंतर ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ला मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांचा भव्य मेळावा आयोजित करण्याची अनुमती पोलिसांनी नाकारली.

रस्ते अपघाताची कारणमीमांसा !

रस्ते अपघातांमध्ये खड्ड्यांसमवेत वाहने सुसाट वेगाने चालवणे, महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, ही कारणेही आहेत. रात्रीच्या वेळी बर्‍यादा ट्रकचालक, तसेच प्रवासी वाहतूक करणारे चालक हे मद्य पिऊन वाहने चालवतांना आढळतात.

ज्याला चूल पेटवता येते, त्याला निरोगी रहाण्याचे मर्म समजते !

भूक वाढू लागल्यावर टप्प्याटप्प्याने आहाराचे प्रमाण वाढवल्यास किंवा जड पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये काही खाण्याची आवश्यकता रहात नाही. यामुळे स्वतःच्या पचनशक्तीचे अनुमान घेऊन आहाराचे प्रमाण आणि पदार्थ ठरवणे आवश्यक आहे.

सौ. मधुवंती चारुदत्त पिंगळे यांची स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी झालेली विचारप्रक्रिया !

काही वर्षांपूर्वी माझी आध्यात्मिक पातळी न्यून झाली. त्यानंतर माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मकता निर्माण होऊन माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. या वर्षी ‘आत्मोन्नतीदर्शक आढावा’ याविषयीची सूचना वाचल्यावर परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांची कार्तिक शुक्ल सप्तमी (३१.१०.२०२२) या दिवशी पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने त्यांची मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. मागील भागात आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर ती. अप्पाकाकांची विचारप्रक्रिया पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’