
१. ‘आश्रम पाहून मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटला.’ – श्री. प्रवीण क. डोंगरे, जायंटस ग्रुप, कर्ला, रत्नागिरी.
२. ‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’ – श्री. धनाजी रामचंद्र मोहिते (अध्यक्ष, कॉन्टॅ्रक्टर असोसिएशन), तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
३. ‘मला आश्रमातील सात्त्विकता आणि पवित्रता प्रकर्षाने जाणवली. आश्रमाचे संशोधनकार्य समाजासाठी पुष्कळच लाभदायी आहे.’ – श्री. सूरज इम्रतलाल रवे, भिंगार, नगर.
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२२)
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !