
नवी देहली – केंद्र सरकारने सुट्या धान्यावर लागू केलेला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) आता मागे घेतल्याची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. गेल्या मासात झालेल्या जी.एस्.टी. परिषदेच्या बैठकीत या वस्तूंवर ५ टक्के जी.एस्.टी. आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची कार्यवाही १८ जुलैपासून झाली होती.
#GST @FinMinIndia @PIB_India @PIBMumbai @PIBChandigarh @PIBHyderabad कर @pibchennai @PIBKolkata @PIBKohima @PIBGuwahati @PIBHindi @cbic_india https://t.co/EDWfuYnGzC
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) July 19, 2022
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार