
नवी देहली – केंद्र सरकारने सुट्या धान्यावर लागू केलेला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) आता मागे घेतल्याची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. गेल्या मासात झालेल्या जी.एस्.टी. परिषदेच्या बैठकीत या वस्तूंवर ५ टक्के जी.एस्.टी. आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची कार्यवाही १८ जुलैपासून झाली होती.
#GST @FinMinIndia @PIB_India @PIBMumbai @PIBChandigarh @PIBHyderabad कर @pibchennai @PIBKolkata @PIBKohima @PIBGuwahati @PIBHindi @cbic_india https://t.co/EDWfuYnGzC
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) July 19, 2022
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !