कमलेश तिवारी यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी : पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ !

हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

कन्हैयालाल यांच्या हत्येत आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची राजस्थान पोलिसांची माहिती

कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांच्यासह त्यांचे आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना अन्वेषणामध्ये मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतेपदावरून हटवले !

शिवसेनेत बंडखोरी करून ३९ समर्थक आमदारांसह बाहेर पडलेले शिवसेना पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या दिवशी पक्षनेतेपदावरून काढले आहे.

देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चेतावणी

हवामान विभागाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, देहली, पंजाब, हरियाणा यांसह देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची चेतावणी दिली आहे.

देहली येथे ‘स्पाइसजेट’ विमानाचे ‘इमरजन्सी लँडिंग’ !

देहली विमानतळावरून सकाळी ‘स्पाइसजेट’च्या विमानाने उड्डाण केले. काही मिनिटांतच विमानात धूर पसरला. धुराचे लोट निघाल्यानंतर त्याचे ‘इमरजन्सी लँडिंग’ करण्यात आले

नूपुर शर्मा यांना ‘वेश्या’ म्हणणार्‍या काँग्रेसच्या समर्थक जोत्सना धनखड यांचे ट्वीट ट्विटरने हटवले !

ट्विटरने ट्वीट हटवले, तरी पोलिसांनी स्वतःहून जोत्सना धनखड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून अटक केली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !

पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी वीज कपात केल्याने झालेल्या हिंसाचारत २ जण ठार, तर ११ जण घायाळ

मुसलमान जेथे बहुसंख्य असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात, हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्य-पूर्वेतील देश येथे नेहमीच दिसून येत आहे !

कराची (पाकिस्तान) येथे ‘सॅमसंग’ने केलेल्या पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी मॉलमध्ये तोडफोड

मुसलमान कुठेही असले, तरी ते त्यांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाला, तरी कायदा हातात घेतात, तर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांचा खरोखर अवमान करण्यात आला, तर वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !

दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !

(म्हणे) ‘आमच्या संघटनेचे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही !’  – दावत-ए-इस्लामीचा दावा

कन्हैयालाल यांचे दोघे मारेकरी याच संघटनेच्या कराची येथील मुख्यालयात काही दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते, हे स्पष्ट असतांना या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?