पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात मंडप घालण्याचे काम ‘सेवा’ म्हणून करणारे श्री. बाबली कळंगुटकर !

‘मी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमात ४-५ वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त मंडप घालण्याची सेवा करतो. ‘मी ही सेवा न्यूनतम दरात कशी होईल ?’, हे पहातो; मात्र दुसरीकडे काम करतांना माझा व्यावहारिक दृष्टीकोन असतो.

प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

प.पू. दास महाराज आणि पू. माई म्हणजे प्रेमाचा वहाता झराच आहे. शारीरिकदृष्ट्या त्यांचे पाय कमकुवत आहेत, तरीही त्यांचा देवाप्रती भाव असल्याने ते देवाला साष्टांग नमस्कार करतात.

तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

ते अध्यात्मविरोधी, राष्ट्रवादविरोधी आणि हिंदीविरोधी आहेत. आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस

गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी नौकेतून ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

‘अल् हुसेनी’ नावाच्या या नौकेमध्ये ६ कर्मचारी सदस्य होते, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात आतंकवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या ही कारवाई केली.

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !

भारतात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट ! – सर्वेक्षणाची माहिती

वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ पशूगणना या कालावधीत भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे.

हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्‍या मुनावर फारुकी याचा कार्यक्रम मुंबईत पार पडला !

हिंदूंनो, हिंदु देवतांचे वारंवार विडंबन करणार्‍यांवर वचक बसवण्यासाठी ईशनिंदा कायदा करणे आवश्यक असल्याचे जाणा आणि त्यासाठी संघटित रूपाने अन् वैध मार्गाने देशव्यापी आंदोलन उभारा !

गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ बोलणार्‍याला फाशी दिली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

भारताच्या फाळणीला, तसेच राष्ट्राविषयीच्या आणि हिंदूंविषयीच्या अन्य अनेक घोडचुकांना उत्तरदायी असणार्‍या म. गांधी यांच्याविषयी लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे !

अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी

‘काशी विश्‍वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.