|

पिलिभीत (उत्तरप्रदेश) – म. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे जिंझाबाद’ बोलणार्या लोकांना फाशी दिली पाहिजे. भगवान श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले, त्या गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ हा ट्रेंड केला जातो (ट्विटरवर चर्चा घडवून आणली जाते), अशी टीका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी येथे केली. ते त्यांच्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधत होते.
वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी येथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर पूर्ण देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण भारताला दुर्बल करत आहोत. आता ‘जय श्रीराम’ नाही, तर ‘जय हिंद’ म्हणायची वेळी आली आहे.
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar