पूजाविधीविषयी पुरोहित आणि समाज यांचा दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता !

सध्याच्या काळात सामान्य व्यक्ती क्षणिक भौतिक सुखासाठी बर्‍याच अनावश्यक चैनीच्या गोष्टींवर आर्थिक व्यय करतांना दिसतो. त्या तुलनेत सत्पात्री असलेले पुरोहित, मंदिरे, आध्यात्मिक संस्था यांना दान केले, तर सर्व स्तरांवरच व्यक्तीला लाभ होईल.

हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचे षड्यंत्र !

हिंदूंचे दुर्दैव आहे की, जेव्हा हिंदूंना अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा पोलीस, प्रशासन (किंवा न्यायालय ?) हिंदूंची बाजू घेत नाहीत. याउलट धर्मांधांना साहाय्य होईल, अशीच त्यांची कृती आणि निर्णय असतात.

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही काळाची आवश्यकता !

‘स्त्रीभ्रूण हत्या ही समाजाला लागलेली कीड आहे. केवळ गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात बंदी करून हे थांबणार नाही किंवा मुलगी ही दोन्ही घरचा दिवा म्हणून तिच्याकडे पहाणे, तेही तितकेसे योग्य नाही.

आगामी आपत्काळात स्मितहास्यासह प्रसन्न चेहरा, हा दुःखी लोकांसाठी पहिला प्रथमोपचार असेल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

प.पू. दास महाराज यांच्याविषयी अपार भाव असलेले त्यांचे भक्त श्री. रमाकांत नेवाळकर !

मला प.पू. दास महाराज यांचे (प.पू. बाबांचे) पायात खडावा घातलेले आणि त्यांची आई पू. रुक्मिणी भगवानदास नाईक यांचे दर्शन होते. प.पू. बाबांनी बांदा येथे राममंदिर बांधले आहे. तिथे पुष्कळ लोक दर्शनासाठी येतात.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

साधनेसाठी एकप्रकारे संन्यासी जीवन अंगीकारलेले दांपत्य, प.पू. दास महाराज यांचे माता-पिता पू. रुक्मिणीमाता आणि प.पू. भगवानदास महाराज !

प.पू. दास महाराज यांचा सांभाळ करणारे विरागी दांपत्य प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी केलेल्या कठोर साधनेविषयी जाणून घेऊया.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन

२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.

‘सेवा हा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने सेवा करणार्‍या सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी !

पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजींच्या तिसऱ्या मासिक श्राद्धानिमित्त पू. आजींचे कुटुंबीय आणि साधिकांना पू. आजींकडून शिकायला मिळालेली आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.