पूजाविधीविषयी पुरोहित आणि समाज यांचा दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता !
सध्याच्या काळात सामान्य व्यक्ती क्षणिक भौतिक सुखासाठी बर्याच अनावश्यक चैनीच्या गोष्टींवर आर्थिक व्यय करतांना दिसतो. त्या तुलनेत सत्पात्री असलेले पुरोहित, मंदिरे, आध्यात्मिक संस्था यांना दान केले, तर सर्व स्तरांवरच व्यक्तीला लाभ होईल.