जिहादी शिक्षण आणि भारत !

भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !

हिंदूंनी महादेव मंदिरात आरतीसाठी प्रत्येक सोमवारी उपस्थित रहावे !

हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आरतीसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल कदम आणि श्री. रविराज चौगुले यांनी केले आहे.

सातारा ‘जिल्हाबंदी’ करून प्रशासन शिवभक्तांचा गळा घोटत आहे ! – नितीन शिंदे, निमंत्रक, ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती’

प्रत्येक वर्षी प्रशासन आम्हाला जिल्हाबंदी घोषित करते. वास्तविक शिवभक्तांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा केला, तर प्रशासनाला अडचण होण्याचे कारण काय ?

बांधकाम क्षेत्रात गोमय आणि गोमूत्र यांची उपयुक्तता !

अनेक वास्तूविशारद, बांधकाम क्षेत्रातील तज्ञही पूर्ण घरे शेण आणि बांबू यांपासून बांधण्यास पुढाकार घेत आहेत. जे गायीचे संगोपन करतात त्यांच्यासाठीही शेणापासूनची उपउत्पादने आर्थिक लाभही मिळवून देणारी असल्याने गोशाळांनाही उत्पन्न मिळू शकेल !

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीची भरपाई देण्यास वेगवेगळे निकष लावून विमा आस्थापनाची टाळाटाळ

शासनाच्या कोणत्याही निकषानुसार हानीभरपाई दिली गेली, तरी शेतकर्‍याला निदान त्याने विम्यासाठी भरलेली रक्कम तरी मिळाली पाहिजे; मात्र विमा आस्थापनाने तेवढेही सौजन्य दाखवलेले नाही, असे तक्रारवजा निवेदन दिले आहे.

गुलाल-खोबर्‍याची उधळण करत श्री सिद्धनाथांची रथयात्रा पार पडली !

म्हसवडमध्ये बाहेरगावच्या भाविकांना आत येता आले नाही. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांनाच पोलीस आत येण्यास अनुमती देत होते. प्रतिवर्षी ४-५ लाख भाविक यात्रेसाठी येतात; मात्र यावर्षी यात्रेसाठी केवळ १४-१५ सहस्र भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक भेट !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.

संप चालू असतांना कणकवली-सावंतवाडी मार्गावर पोलीस बंदोबस्तात परिवहन महामंडळाची बसवाहतूक चालू करण्याचा प्रयत्न

एस्.टी.च्या सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रकाश रसाळ, पोलीस अधिकारी आणि एस्.टी.चे अन्य अधिकारी यांच्या साहाय्याने ही बससेवा चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कोल्हापूर येथे रेल्वेच्या डब्याला लागली आग !

‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागली होती आणि यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीत रेल्वेचा डबा पूर्णपणे जळून गेला आहे.