विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळण्याची व्यवस्था करा ! – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
शाळेत उपस्थित रहाणार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी घरच्या परिस्थितीमुळे अर्धपोटी किंवा उपाशीपोटी रहात असल्याने अध्ययन-अध्यापन यांत त्यांचे लक्ष टिकून रहात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत आहे.