अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि मंत्र्यांचे सोयीस्कर व्यक्तीस्वातंत्र्य !
‘कुठल्याही मंत्र्याने केलेली मारहाण ही त्या मंत्र्यांचे शासकीय कर्तव्य नसून त्याला सत्तेमुळे चढलेला माज आणि उन्माद आहे, असे एखाद्या व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे.
‘कुठल्याही मंत्र्याने केलेली मारहाण ही त्या मंत्र्यांचे शासकीय कर्तव्य नसून त्याला सत्तेमुळे चढलेला माज आणि उन्माद आहे, असे एखाद्या व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे.
संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते.
आता थोड्याच दिवसांत पावसाळा चालू होईल. पावसाळ्यात निरोगी रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? पावसाळ्यात आहारात कोणते पदार्थ खावेत ? तसेच कोणते पदार्थ खाऊ नयेत ? आणि पावसाळ्यातील विकारांना कसा अटकाव करावा ? याविषयीची सविस्तर माहिती या लेखात पाहूया !
‘पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणात दमटपणा अधिक असतो. त्यामुळे संगणक आपोआप बंद होणे, ‘रिस्टार्ट’ होणे आदी अडचणी येऊन सेवेतील वेळ वाया जातो.
‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.
सौ. प्रज्ञा विवेक झरकर यांच्या त्यागाविषयीची आणि कुटुंबियांसह स्वतःच्या साधनेसाठी करत असलेल्या कठोर प्रयत्नांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काकू सतत काळजी घेतात.
प्रक्रिया संघर्षमय असल्याने प्रत्येकालाच ती मनोभावे स्वीकारायला संघर्ष होतो; परंतु ‘मला शिकायला मिळणार’, या आनंदात असल्याने मी सकारात्मक होते.
१.५.२०२१ या दिवशी उज्जैन येथील दिवाकर कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांची मुलगी आणि सून यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.