‘कोरोना पॉझिटिव्हीटी’ दरानुसार सांगली जिल्ह्यासाठी चौथ्या स्तरानुसार  प्रतिबंधात्मक आदेश लागू ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

कलम १४४ लागू, संचारबंदी लागू असून जमावबंदीही लागू आहे. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.

माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले यास ‘हुतात्मा’ ठरवले !

आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

२१ जूनपासून केंद्र सरकार देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे. तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.

जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमाम यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी किती धर्माचार्य पंतप्रधानांना पत्र लिहितात ? मुळात सरकारनेच हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी स्वतःहून प्रयत्न करणेही अपेक्षित आहे !

गूगल, फेसबूक यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ‘वैश्‍विक कर’ लागू होणार

जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली.

गुजरातमध्ये ‘गाय संशोधन केंद्रा’ची स्थापना !

‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यात जाणार्‍या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण

स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ? जमावाला पोलीस प्रत्युत्तरही देवू शकत नाहीत का ? त्यांना प्रशिक्षणात हेही शिकवले जात नाही का ?

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत ! – सुराज्य अभियान

हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. सरकारने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत.

बांधकाम व्यवसायिकाने वेळेवर घर न दिल्यास त्याला ग्राहकाला व्याजासह संपूर्ण रक्कम द्यावी लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

यासह संबंधित बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला कारागृहातही टाकले पाहिजे, असे जनतेला वाटते !

बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या धर्मांध नेत्याला मारहाणीच्या प्रकरणी अटक

सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडगिरी करणारे असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहील का ? अशा नेत्यांवर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार कारवाई करणार का ?