देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

मुझ पर धर्मांतर के लिए दबाव बनाया गया ! – संगीतकार वाजिद खान की पारसी पत्नी कमलरुख खान

सेक्युलर अब भी मौन हैं !

कीर्तनातून भारतीय संस्कृतीचे जतन होते !  सुभाष शिरोडकर

याप्रसंगी सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘कीर्तनामुळे संस्कार मिळतात. भगवद्गीता, स्तोत्रे मुखात येतात. यामुळे समाजात एकता निर्माण होते; म्हणून आज तरुण मुलामुलींनी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यावे. ही काळाची आवश्यकता आहे.’’

आता निधर्मीवादी गप्प का ?

साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधाने बळजोरीने टिपू सुलतानची प्रतिमा लावली !

उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांकडून तळोजा (जिल्हा रायगड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नाशिक येथील सैनिक नितीन भालेराव हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील  सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले.

कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१६.११.२०२० या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यावर संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी घोषणा देणारे ३ तरुण पोलिसांच्या कह्यात

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या.

श्री जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने लाखाहून अधिक भाविक

कार्तिक पौर्णिमेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथून लाखाहून अधिक भाविक आले होते. यामुळे डोंगरावर यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. ‘चांगभल’च्या घोषणेने डोंगर दणाणून गेला.