आता न्यायव्यवस्थेवर विश्वास उरला नाही ! – ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल
सिब्बल पुढे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत; मात्र वास्तवात त्यामुळे फार पालट झालेले दिसले नाहीत.
सिब्बल पुढे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत; मात्र वास्तवात त्यामुळे फार पालट झालेले दिसले नाहीत.
हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन केले जात नसल्यामुळे यात्रांमध्ये अशा दुर्घटना घडतात ! भाविकांना दर्शन सुलभतेने मिळण्यासाठी मंदिर प्रशासनानेच उपाययोजना काढल्यास भाविकांना देवाच्या दारात जीव गमवावा लागणार नाही !
जहाजाच्या दौर्याला भारताचा विरोध कायम
किती हिंदु युवक हिंदूंच्या धार्मिक ग्रथांचा अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये यश संपादन करतात ?
जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ‘एन्टीपीसी’मधील (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन) ‘यू.पी.एल्.’ आस्थापनातील लाचखोर सुरक्षा अधिकारी गोविंद कुमार याला कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात पकडले.
परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली.
कोईंबतूर येथील ‘करुणाइपलम’ या स्वयंसेवी संस्थेने अनुमाने ३०० भिकार्यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले. या धर्मांतराच्या विरोधात ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ या संघटनेने येथील सैदापेट येथे निषेध आंदोलन केले.
खोट्या पत्रकारांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहेत. कोणतेही विनापरवाना वृत्तपत्र, यू ट्यूब, ‘वेबसाईट-बेवपोर्टल’ यांमध्ये काम करणार्या पत्रकाराला ओळखपत्र दिले जाणार नाही..
सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांनीही सहभाग घेतला. असोसिएशनचे महासचिव श्री. सुबोध नागपाल यांनी ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या उपक्रमाचे कौतुक केले.