नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.

‘टीईटी’ अपप्रकार प्रकरणातील ५७६ शिक्षकांना ऑगस्टपासून वेतन न देण्याचा आदेश !

ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने वेतन अनुदान दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालकानी दिल्या.

मराठीचे मरण !

धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्‍यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’

‘जंक फूड’ !

‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.

सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिरात चोरी

यामध्ये देवीच्या मूर्तीमागील ५ किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि दानपेटीतील अनुमाने ५ सहस्र रुपये, अशी एकूण ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली.

प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शरद मेहेर यांचे निधन

व्यावसायिक शरद कृष्णाजी मेहेर (वय ६९ वर्षे) यांचे २० ऑगस्ट २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ४ मासांपासून ते आजारी होते

‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा ! – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते.

‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – राहुल रोकडे, उपायुक्त, सांगली महापालिका

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?

दोडामार्ग तालुक्याचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये समावेश करावा !

यापूर्वीही तालुक्यातील कळणे येथे जनतेच्या मोठ्या विरोधानंतरही खनिज उत्खनन चालू करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम आता जनता भोगत आहे !

अशी कारवाई देशभरात व्हावी !

पंजाबमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील ५ मासांमध्ये १३५ सरकारी अधिकार्‍यांसह एकूण २०० जणांना अटक करण्यात आली आहे. यात २५ राजपत्रित, तर ३० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.