सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे यांचे निधन

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद शिंदे (वय ६५ वर्षे, रहाणार कळवा, जिल्हा ठाणे) यांचे ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.५० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

अशांची सर्व संपत्ती जप्त करा !

गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त आर्.के. श्रीवास्तव आणि त्या वेळचे देहली येथील सहकार सोसायटीचे उपनिबंधक पदम दत्त शर्मा यांना देहली येथील गुन्हे अन्वेषण न्यायालयाने घोटाळ्याच्या प्रकरणी २ वर्षांचा सश्रम कारावास आणि ३५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरुंचे !

हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही त्यांचा मठ अन् आश्रम सोडून जनतेत मिसळले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही.

अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य !

‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र अपंग, विकलांग यांना ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग सध्या प्रचलित करण्यात आला आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण

‘हासन (कर्नाटक) येथे अवैधरित्या होणार्‍या गोहत्येचा विरोध करणार्‍या एका महिला पत्रकारावर धर्मांध कसायांनी  आक्रमण केल्याची घटना येथील पेन्शन मोहल्ला येथे घडली. ही महिला पत्रकार पशूप्रेमी आणि पोलीस यांच्यासह ४ अवैध पशूवधगृहे अन् गोवंश ठेवलेल्या ५ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती.’

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ०६.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद : हिंदु कालगणना आणि सनातन पंचांग यांचे वैशिष्ट्य

दिनांक आणि वेळ : ५ डिसेंबर २०२०, सायं. ७ वाजता

१ सहस्र १०० कोटी रुपयांचा घोटाळा होईपर्यंत झोपलेले पोलीस !

‘पुण्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून अनेक  पुरावे शासनाधीन केले आहेत. यात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाला आहे.