‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !
सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
इंदूरमधील सदरबाजार भागात न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेसाठी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करणार्या गुप्तहेराला पकडून देणार्या अधिवक्त्याला तिघा धर्मांधांनी बेदम मारहाण केली.
‘हिंदु ऐक्यवेदी’ या संघटनेनेही चेतावणी दिली होती की, मंदिराचा रंग पुसला नाही, तर संघटनेचे कार्यकर्ते स्वत: तो पुसतील. हे मंदिर ‘मलबार देवस्वोम् मंडळा’च्या वतीने चालवले जाते. या मंडळावर साम्यवादी आणि नास्तिक यांचा प्रभाव आहे. पूरम् उत्सवापूर्वी मंदिराला ही रंगरंगोटी करण्यात आली होती.
तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.
पी.एफ्.आय.ने सशस्त्र बंडखोरी करून सरकार उलथवून तेथे इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या लक्ष्यासाठी रणनीती सिद्ध केली होती. यात सदस्यांची गुप्तपणे भरती करून आणि त्यांचे सैन्य निर्माण करून त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.
‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
यावर पुढील सुनावणी ५ एप्रिल या दिवशी होणार आहे. न्यायालयाने या वेळी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक वेळ देण्याची मागणी केली जाऊ नये.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर (वय ८४ वर्षे) यांचे २१ मार्च या दिवशी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
केवळ हिंदु जनजागृती समितीच नाही, तर भाजपच्या कर्नाटकातील अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘हिंदूंना हलाल मांस खरेदी करण्याची सक्ती का केली जात आहे ?’