अफगाणिस्तानमधील तखार प्रांतात पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे !
उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !
उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !
ड्रोनने जर उच्चायुक्तालयावर बॉम्बस्फोट घडवला असता, तर भारताने केवळ निषेधच व्यक्त केला असता का ? असा प्रश्न उपस्थित होतो !
विदेशात हिंदु देवतांच्या होणार्या विडंबनाविरुद्ध अन्य देशांतील हिंदू आवाज उठवतात; पण हिंदूबहुल भारतातील सरकारी यंत्रणा आणि बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना मात्र गप्प बसतात ! हे त्यांना लज्जास्पद !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! चीन भारतासह अनेक देशांवर दबाव निर्माण करून जागतिक महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा हा प्रयत्नच जगाने संघटित होऊन ठेचून काढण्याची आवश्यकता आहे !
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सध्या तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या वायूदलाने ब्रिटनच्या युद्धनौकेला हाकलून लावले होते.
अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ?, याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक !
सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !
संयुक्त राष्ट्रांत भारताने मांडले आतंकवाद्यांकडून होणार्या ड्रोनच्या वापराचे सूत्र !
‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.
पाक तालिबान्यांना साहाय्य करतो, हे यातून आता अधिकृतरित्या उघड झाले आहे. आता जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !