पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे ! – युक्रेन
युद्ध संपल्यानंतर देशाच्या पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा युक्रेनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
युद्ध संपल्यानंतर देशाच्या पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा युक्रेनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला, तर आम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढू, तसेच यापूर्वी कधीही आक्रमण न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू.
इस्लामी देशांचे भारताविरुद्ध षड्यंत्र ! आता भारतानेही अशा देशांकडून आयात होणार्या वस्तूंवर बंदी घातली पाहिजे !
चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती
चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.
पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !
यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरक्षेसाठी जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितस्थळी हलवले !
‘कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या विश्लेषण विभागाच्या अहवालानुसार, या युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची आतापर्यंत ८ बिलियन डॉलर्सहून अधिक (अनुमाने ६२ सहस्र १५५ कोटी रुपयांहून अधिक) हानी झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकेतील खाद्य संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत, असे वक्तव्य आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष तथा सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सॉल यांनी केले.