सीमावर्ती भागांत श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याची सैनिकांची इच्छा

‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द ! देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करावा !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला !

गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !

(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !

पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी निर्माण होत आहे !

पौर्णिमा आणि अमावास्या यांच्या काळात चंद्रामुळे पृथ्वीवरील वातावरणात सूक्ष्मस्तरावर काही पालट होत असतात. त्याचा परिणाम मनुष्याच्या मनावरही होतो, हे ऋषी-मुनी यांनी सांगितलेले आहे. आता यावरही विज्ञानवाद्यांनी सखोल संशोधन करावे !

श्रीलंकेच्या नौदलाकडून भारताच्या १७ मासेमार्‍यांना अटक !

श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्या सागरी सीमेत कथित घुसखोरी करून मासेमारी केल्यावर या देशांचे नौदल भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच अटक करते. यावर आतापर्यंत उपाययोजना न काढणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

१ ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवता येणार सर्व कागदपत्रे !

१ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.

इजिप्तमध्ये शाळेत विद्यार्थिनींना नकाब वापरण्यावर बंदी !

जगभरातील काही इस्लामी देश महिलांवर लादण्यात येणारे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहेत. भारतात मात्र शाळेत मुलींना हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध लादल्यावर बहुतांश मुसलमान थयथयाट करतात, हे लक्षात घ्या !

‘पाकिस्तान एअरलाईन्स’ ठप्प होण्याची मार्गावर !

‘भारताविरुद्ध लढण्यासाठी अणूबाँब बनवण्यासाठी गवत खाऊ लागले, तरी चालेल’ अशी दर्पोक्ती करणार्‍या पाकने अणूबाँब बनवले, तरी आता त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याचीच वेळ आली आहे !

काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.