पुण्यामध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वसंतोत्सव साजरा होणार !
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.
हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताविषयी चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवणार्या ट्विटर खात्यांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारने लावून धरल्यानंतर ट्विटरने ९७ टक्के खाती बंद केली आहेत.
कुठे रामराज्यात मध्यरात्रीही अंगावर सोन्याचे दागिने घालून एकटी जाऊ शकणारी महिला, तर कुठे आताच्या काळात दिवसा सामान्य स्थितीतही घराबाहेर पडू न शकणार्या महिला !
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्या लोकांना ‘कुत्रे’ संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथा थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करावा यासाठी विविध ठिकाणी निवेदने देण्यात आली.
कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.
जिहे-कठापूर या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे.
लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.