
पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये २ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू होतील, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली; मात्र पी.एम्.पी. बंद करण्याच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. संचारबंदी नको तर जमावबंदी लागू करण्याचे आदेश द्या. बससेवा बंद झाल्यास कामगारांचे हाल होतील, तसेच असे म्हणत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शवला आहे. पी.एम्.पी. बंद करू नये, असे म्हणत त्यांनी आस्थापनांशी बोलून गाडीची व्यवस्था करण्यात यावी, असेही म्हटले आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)