मुंबई – परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे. आपल्याला मिळत असलेले वेतन आणि गणवेश हे जनतेच्या पैशांतून मिळत आहे, याची जाणीव ठेवायला हवी. हा सर्व भ्रष्टाचार जनहितासाठी बाहेर काढायला हवा.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > गृहमंत्री खंडणी गोळा करत असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप
गृहमंत्री खंडणी गोळा करत असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप
नूतन लेख
- कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !
- आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !
- गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !
- भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !
- Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
- सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही