
मुंबई – परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे. आपल्याला मिळत असलेले वेतन आणि गणवेश हे जनतेच्या पैशांतून मिळत आहे, याची जाणीव ठेवायला हवी. हा सर्व भ्रष्टाचार जनहितासाठी बाहेर काढायला हवा.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !