
मुंबई – परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे. आपल्याला मिळत असलेले वेतन आणि गणवेश हे जनतेच्या पैशांतून मिळत आहे, याची जाणीव ठेवायला हवी. हा सर्व भ्रष्टाचार जनहितासाठी बाहेर काढायला हवा.
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?