कोरोनाची लस घेतली तरी मास्क वापरणे आवश्यक – मुख्यमंत्री
कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.
कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.
उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.
डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्हेकर यांनी दिला आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.
‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे.
‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’,- आमदार नीलेश राणे
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.
श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे.
आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.